Sunday, January 9, 2011

परिवर्तनवादी विचारवंत

महाराष्ट्राला यशवंतराव मोहिते हे वसंतदादा पाटील यांच्यानंतर लाभलेले बुद्धिवादी , अभ्यासू , सुसंस्कृत आसे नेतृत्व होते.
मात्र त्यांच्या नेतृत्वाची ,विचारांची जेवढी नोंद महाराष्ट्रात घ्यायला पाहिजे होती तेवढी घेतली गेली नाही. ही वस्तुस्थिती आहे.
त्यांना मात्र त्या बद्दल अजिबात खंत नव्हती .असा मनाचा ,विचारांचा मोठेपणा दुर्मिळ असतो.
त्यांच्या ठिकाणी असलेले बुद्धीचे वैभव हाच त्यांचा आनंद होता. समाधान होते.
महाराष्ट्राचा हा बुद्धिवादी सिंह रेठरे बुद्रुक येथील आपल्या घरात अभ्यासात गढून गेलेला असे.
हयातभर अभ्यासूवृत्ती सांभाळणारे हे बहुजन समाजातील दुर्मिळ असे व्यक्तिमत्व होते.

No comments:

Post a Comment