गेली हजारो वर्षे गरिबीविरुद्धचा राग कुणी शिकवलाच नाही .
गरिबी बद्दल संताप यावा हि गरिबी मोडून तोडून टाकावी अस
आम्हाला कधी कुणी शिकवलंच नाही.
आम्हाला दैव वाद शिकवला ,
आम्हाला प्रारब्दाची थियरी सांगितली .
आम्हाला कर्म थियरी आणि गत जन्मातील पापपुण्य
याचा या जन्माशी संबंध लावायचं तत्वज्ञान शिकवलं गेल .
मला वाटत हे मोडणं हा सुद्धा गरिबीच्या लढयातील एक भाग आहे .
यशवंतराव चव्हाण
गरिबी बद्दल संताप यावा हि गरिबी मोडून तोडून टाकावी अस
आम्हाला कधी कुणी शिकवलंच नाही.
आम्हाला दैव वाद शिकवला ,
आम्हाला प्रारब्दाची थियरी सांगितली .
आम्हाला कर्म थियरी आणि गत जन्मातील पापपुण्य
याचा या जन्माशी संबंध लावायचं तत्वज्ञान शिकवलं गेल .
मला वाटत हे मोडणं हा सुद्धा गरिबीच्या लढयातील एक भाग आहे .
यशवंतराव चव्हाण